
सुनामी आणि किनाऱ्यावरील पुरांच्या तीव्र घटनांमध्ये लाटांचा जोर आणि डबरचा दुष्परिणाम कमी करण्यासाठी एक शाश्वत आणि स्थिर पद्धत
सुनामी आणि किनाऱ्यावरील पुरांच्या तीव्र घटनांमध्ये लाटांचा जोर आणि डबरचा दुष्परिणाम कमी करण्यासाठी एक शाश्वत आणि स्थिर पद्धत
टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथील संशोधकांनी 'आहार आणि उपास' यादरम्यान घडणाऱ्या उलथापालथीमध्ये ऊर्जा निर्मितीचे संतुलन राखण्यासाठी सूक्ष्मआरएनए पेशींना कशी मदत करतात ते शोधून काढले आहे.
चेन्नईमधील पूरस्थितीचे पूर्वानुमान वर्तविण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथील संशोधकांनी नवी प्रणाली विकसित केली
मुंबईत शॉपिंग मॉल जाण्यासाठी लोकांनी निवडलेल्या पर्यायांचे अभ्यासकांनी केले विश्लेषण
तीव्र हवामान विषयक इशाऱ्यांना मच्छीमार कसा प्रतिसाद देतात आणि हवामान बदलांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांना कसे सामोरे जातात याचा अभ्यास संशोधकांनी केला.
उपग्रहाने घेतलेल्या संग्रहित प्रतिमांच्या डिजिटल प्रक्रियेच्या मदतीने मुंबई महानगराच्या वाढीचा अभ्यास
अधिकारी वर्ग आणि राजकीय हितसंबंध यांच्यामुळे वन अधिकार अधिनियमाच्या अंमलबजावणी मध्ये अडथळे येत आहेत असे अभ्यासात आढळून आले आहे.
संशोधकांनी विकसित केले स्थिर, कमी ऊर्जा वापरणारे ट्रानसिस्टर बनवण्याचे नवीन तंत्र
तरंगणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचा समुद्रातील भौतिक प्रक्रियांवर होणऱ्या परिणामांचा संशोधनातून सविस्तर अभ्यास
आयआयटी मुंबई येथील संशोधकांनी पूर्णपणे भारतात रचित व उत्पादित असा पहिला स्वदेशी मायक्रोप्रोसेसर तयार केला आहे
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील स्थापत्य विभागात कार्यरत, प्राध्यापक सुबिमल घोष यांना वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सी एस आय आर) पुरस्कृत शांती स्वरूप भटनागर पुरस्कार २०१९ जाहीर झाला आले. भूपृष्ठावरील प्रक्रियांचा भारतीय पर्जन्यमानावर कसा प्रभाव पडतो तसेच क्षेत्रीय पर्जन्यमान आणि त्याचा अंदाज अचूकपणे वर्तविण्यासाठी त्याचा उपयोग कसा करता येईल, यासाठी त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.